संबंधित बातम्या
इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस
किनवट – तालुक्यातील इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या निवडणुकीत तीन संचालक बिनविरोध 15 संचालक पदाच्या निवडीसाठी 45 उमेदवार रिंगणात किनवट तालुक्यात बहुचर्चित असलेल्या इस्लापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीमध्ये आता चुरस निर्माण झाली . यामध्ये सौ.कमलबाई भुजंग पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रथम महिलांनी बिनविरोध संचालक होण्याचा मान पटकावला. तर भाजपाच्या शकुंतलाबाई बोडेवाड […]
रक्षाबंधन निमित्ताने अभिनव उपक्रम
नांदेड-यावर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थींनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना एक हळवी साद घालणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 4 थी ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थींनी पुढील शिक्षणाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आई-वडिलांना विनंती करण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आमचे बालविवाह करू नका, अशी आर्त हाक देणार आहेत. जिल्ह्यात बालविवाहाचे […]
लोकशाही वाचवण्यासाठी ‘इंडिया’ भक्कम
मुंबई-आज देशातील लाेकशाही, संविधान धाेक्यात आले आहे. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करायचे आहे. लाेकशाही वाचवायची आहे. देशात हुकुमशाही सुरू आहे. विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे. याचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ही शपथ घेऊन पुढे जाणार आहोत, असे आग्रही प्रतिपादन शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले. आगामी लोकसभा […]




